महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे लोकसभेतील शिवसेना-महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यंदाच्या निवडणुकीत कोणताही विषय नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. राज ठाकरे म्हणाले, “यंदाची लोकसभा निवडणूक अशी पहिली निवडणूक आहे, ज्यामध्ये निवडणुकीत काहीच विषय नाहीत. कोणताही विषय नसल्यामुळे सर्वचजण आई-बहिणीवरून उद्धार करत आहेत. खरंतर निवडणुकीत लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आले पाहिजेत.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा