महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसह देशभरातील ९३ मतदारसंघात आज (७ मे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान चालू आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, बिहार, आसाम, छत्तीसगड, कर्नाटकसह १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान चालू आहे. दरम्यान, मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या अनेक मतदारसंघातील विरोधी पक्षांमधील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी पक्षांमधील उमेदवारांनी मतांसाठी पेसे वाटल्याचे दावे ऐकायला मिळत आहेत. सर्वात आधी बारामती मतदारसंघात पैसेवाटप झाल्याचा आरोप करण्यात आला. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचे आरोप केले. तसेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा