कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. दरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय, बजरंग दल अशा संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. ‘बजरंग बली की जय’ असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस तुरुंगात टाकणार आहे, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंग दल ही संघटना केंद्रस्थानी का आली? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा