कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपाचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपा अवघ्या ६६जागा काबीज करू शकला आहे. हा पराभव म्हणजे भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या विजयामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. या निवडणुकीत भाजपाची मते कमी झालेली नाहीत. मात्र २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने ४० टक्क्यांपेक्षा अधिक जागा गमावल्या आहेत. हे नेमके का झाले? भाजपाची मते कमी झालेली नसली तरी जागा मात्र कमी का झाल्या? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा