भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. देशात सरकार स्थापनेसाठी ५४३ पैकी २७२ जागा जिंकणं आवश्यक असतं. मात्र भाजपाप्रणित एनडीएला ४०० जागा जिंकायच्या आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजपा आणि एनडीएवर टीका करत आहेत. “त्यांना देशाचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही पायदळी तुडवायची आहे, म्हणूनच भाजपावाले ४०० पार जागा जिंकण्याच्या गोष्टी करत आहेत”, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. एका बाजूला सत्ताधारी ‘४०० पार’ची घोषणा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणत आहेत की, आम्ही देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढत आहोत. यंदा जर एनडीए ४०० पार गेली तर ही देशातली शेवटची लोकसभा निवडणूक असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा