उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १२ दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेससोबतच सपा आणि बसपा या पक्षांनीही कंबर कसली आहे. मात्र, ही निवडणूक अधिक रंगतदार होण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानं देखील १०० ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपा आणि सपाच्या राजकारणावर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा