महायुतीमध्ये काही लोकसभा मतदारसंघाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून सुटत नव्हता. मात्र, आज याबाबत अखेर निर्णय झाला. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा मतदारसंघामधून नरेश म्हस्के आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. ठाण्याच्या जागेबाबत भाजपा इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाली. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देत मनसेची ठाण्यात दोन लाख मतं आहेत, त्यामुळे नरेश म्हस्के हे मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील, असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा