निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी झाली, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पहिल्या टप्प्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, अशी माहिती त्यांनी दिली. देशात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याचं बघायल मिळालं. यावरूनच नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा