लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. तसेच महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झाले आहे. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्राँग रुमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा