लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून भाजपावर संविधान बदलण्याचे आणि आरक्षण रद्द करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर प्रचाराचा रोख आरक्षण, संविधान आणि धार्मिक मुद्द्यांवर अधिक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास वारसा कर लादून हिंदूंची संपत्ती अधिक मुले असणाऱ्या म्हणजे मुस्लीम समाजात वाटली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. जवळपास प्रत्येक सभेतून त्यांनी ही टीका केली आहे. आता तेलंगणा येथे प्रचार सभेत बोलत असताना मुस्लीम समाजाबाबत आणखी एक विधान केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा