राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्याचवेळी दक्षिणेकडे भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसताना काँग्रेसनं तेलंगणामध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपासाठी लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व राज्यांमधील कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि नागरिकांचे आभार मानले. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका करण्याची संधी साधली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा