तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीचे चार राज्यांतील मतदान पार पडल्यानतंर सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा तेलंगणाकडे वळविला. सोमवारी (२७ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये घेतलेल्या जाहीर सभेत तेलंगणामधील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार टीका केली. बीआरएसच्या कचाट्यातून तेलंगणाला मुक्त करणे ही आमच्या पक्षाची जबाबदारी आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. तसेच बीआरएसने युती करण्यासाठी भाजपासमोर हात पुढे केला होता; मात्र आम्ही त्यांच्याशी युती केली नाही, हेदेखील त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा