भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज (३ मे) सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली. पाठोपाठ दोन्ही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा याना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसच्या उमेदवारांनी मुदत संपण्याच्या काही वेळ आधी त्यांचे अर्ज दाखल केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा