Rahul Gandhi on Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व भारतीय जनता पक्षाप्रमाणचे राज्यातील इतर सर्वच पक्षांकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर असल्याचं दिसून येत आहे. त्यातच काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कटेंगे तो बटेंगे व एक है तो सेफ है या सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवरून टीका केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत चक्क तिजोरी आणल्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा