देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार आपापल्या मतदारसंघात पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत .उद्या (७ मे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये रविवारी (५ मे) सायंकाळपासून आचारसंहिता लागली आहे. दरम्यान या मतदारसंघातील उमेदवारांनी काल शेवटचा प्रचार केला. जालना लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. यावेळी दानवे म्हणाले, मी राजकारणातील सासू आहे तर अर्जुन खोतकर माझी राजकारणातील सून आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा