यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या महाराष्ट्रातील जागांमध्ये सांगलीबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. सांगलीत आधी उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विश्वजीत कदम यांचे कार्यकर्ते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात होतं. आज सांगलीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आमदार विश्वजीत कदम यांनी यासंदर्भात पक्षाच्या दिग्गजनेत्यांच्या समोरच परखड भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा