“लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेदेखील भाजपाबरोबर जातील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही भाऊ तुम्हाला भाजपाबरोबर दिसतील, असं आमचं ठाम मत आहे.” यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र आंबेडकरांचा दावा खोडून काढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा