लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याआधी आज मुंबईत जोरदार राजकीय खडाजंगी रंगणार आहे. मुंबईत आज इंडिया आघाडीची बीकेसी येथील मैदानात आणि महायुतीची दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या सभेला पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येतील. तत्पुर्वी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या सभेवर टीका केली. पंतप्रधान मोदी या निवडणुकीत जवळपास २५ वेळा राज्यात येऊन गेले आहेत. “विकास केला असता, महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना आज मांडीवर बसवावे लागले नसते”, अशी टीका त्यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा