शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाीहर केली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी उमेदवारी रद्द केली. यवतमाळ-वाशिममध्येही संजय राठोड की भावना गवळी हे ठरत नसताना हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता उबाठा गटाकडून जोरदार टीकास्र सोडण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे. दोन्ही गटाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. जे भाजपा म्हणेल, तेच या लोकांना करावे लागेल. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्याच पक्षाने ठरवावा, असे कधीही महाराष्ट्रात झाले नव्हते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा