लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रीय पातळीवर एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र, त्याचवेळी एनडीएला मिळालेल्या जागा कमी झाल्या असून भाजपाच्या जागा तब्बल ६३ ने कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातही याच प्रकारचं चित्र असून महायुतीच्या जागा थेट १७ पर्यंत खाली आल्या आहेत. महाविकास आघाडीला तब्बल ३० जागांवर विजय मिळाला आहे. महाराष्ट्रातील मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय झाला असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा