Voting Turnout In Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची तात्पुरती आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातील फरकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी ५५ टक्के दाखविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी ही टक्केवारी ६७ टक्क्यांवर गेल्याचे दाखवण्यात आले. मतदानाची ही टक्केवारी गेल्या तीन दशकातील सर्वोच्च होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा