येत्या काही दिवसांतच देशाच्या गादीवर नवं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेसाठी बहुमताची जुळवाजुळव सुरू असून एनडीएकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात येणार आहेत. दरम्यान, देशाच्या गादीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बसल्यानंतर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती आणि कोणते खासदार असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा