पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्या काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी मोठे वक्तव्य केले. “हा पंतप्रधान मोदींचा ‘नैतिक आणि राजकीय पराभव’ आहे आणि पंतप्रधान स्वतःच्या मतदारसंघातून पिछाडीवर आल्याचे कधीही घडले नाही.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा