काँग्रेससोबत युती करण्याची आमची इच्छा होती आणि त्यामुळे आम्ही सकाळी ६ वाजता राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होतो, असा दावा तृणमूल काँग्रेसचे खासदार तथा ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच ही युती न होण्याला पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले. शनिवारी एका मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा