लोकसभा निवडणुकीत देशभर इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत रंगली होती.परंतु, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील स्थानिक पक्षांनी एकला चलो रे चा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु, आता लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच पक्षांची जुळवा जुळव आणि आघाड्यांना पाठिंबा देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि नेते डेरेक ओ ब्रिएन यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा