यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. भाजपाप्रणित एनडीएने निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं आहे. भारतात सत्तास्थापन करण्यासाठी केवळ २७३ जागांची आवश्यकता असते. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने २८२, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपाने थेट ४०० जागा जिंकण्याचा संकल्प केल्यामुळे विरोधकांकडून भाजपाच्या हेतूंवर संशय व्यक्त केला जात आहे. भाजपा देशाचं संविधान बदलण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी ४०० जागा जिंकण्याच्या गोष्टी करतेय, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा