लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या चालू आहे. यंदा ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झालं आहे. तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुंबईच्या वांद्रे भागात (कलानगर) राहतात. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या २० मे रोजी मतदान करणार आहे. दरम्यान, २० मे रोजी उद्धव ठाकरे कोणत्या उमेदवाराला मतदान करणार यावर त्यांनी स्वतः भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा