उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री शर्मा यांनी टीका केली. त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल विपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत, असे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा