राज्यात एकीकडे सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना महाविकास आघाडीनं मात्र दोन दिवसांपूर्वीच जागावाटप जाहीर केलं. मात्र, या जागावाटपात काही जागांच्या बाबतीत झालेले निर्णय काही स्थानिक नेतेमंडळींना अद्याप रुचलेले नसल्याचं दिसत आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये ही नाराजी दिसून येत आहे. सांगलीमध्ये विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी जाहीरपणे भूमिका मांडली असताना आता मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा