आज लोकसभेचा निकाल लागला आहे. या निकालात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता मात्र भाजपाला २४०+ जागांवर आणि एनडीएला २९०+ जागांवर यश मिळालं आहे. मात्र काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने जवळपास २३० ते २३५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हा लोकसभा निवडणूक निकाल एका अर्थाने भाजपाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला आहे. याबाबत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा