लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकट्याच्या बळावर ३०० हून अधिका जागा मिळतील, असे भाकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तविले होते. त्यावरून त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. निकालानंतर त्यांचा अंदाज साफ चुकीचाा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला शुक्रवारी (दि. ७ जून) मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अंदाज चुकल्याचे प्रांजळपणे कबूल केले. तसेच मी पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी अंदाज वर्तविला होता. त्यानंतर जे दोन टप्पे झाले, त्यात भाजपाला मोठे अपयश मिळाले, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तसेच भाजपाला २०१९ च्या तुलनेत यावेळी ६३ जागांचा फटका का बसला? याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा