पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार सत्तेवर येऊन १० वर्षे झाली आहेत. सत्तेत दुर्मीळ असलेल्या तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांच्या सरकारच्या भूमिकेवर जोर दिला आहे. २०१४ ते २०२४ हे दशक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते, यावर एक नजर टाकणार आहोत, ज्यामध्ये आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक कल्याण यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर मोदींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे आणि प्रभाव जाणून घेऊ यात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा