करोना संसर्गाच्या काळात ‘डोलो-६५०’ या गोळ्यांची सर्वाधिक चर्चा होती. अगदी हलका ताप आला किंवा करोना संसर्गाची कोणतीही सौम्य लक्षणं आढळली तर, त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांकडून डोलो-६५० गोळी घेण्याचा सल्ला देण्यात येत होता. करोना संसर्गाच्या काळात ‘डोलो-६५०’ गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भरघोस नफा कमवला. ही गोळी सर्व आजारांवर रामबाण उपाय ठरत होती. भारतातील जवळपास प्रत्येक घरांपर्यंत ही गोळी पोहोचली होती. सोशल मीडियावरदेखील या गोळीची जोरदार चर्चा सुरू होती. नेटकऱ्यांनी यावर अनेक मीम्सही तयार केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा