मृत्यू हा सजीवांसाठी नेहमीच आश्चर्याची गोष्ट ठरली आहे. मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर त्या सजीवाचे नेमके काय होते? मागे राहिलेला निर्जीव देह नष्ट करावा की, तो देह परत उठून हिंडू फिरू लागणार आहे? असे अनेक प्रश्न उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात मानवाला पडले. म्हणूनच कदाचित तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रात मृत्यू या विषयावर गहन चर्चा झालेली दिसते. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात असलेल्या मानवाला मृत्यूविषयक वाटणाऱ्या आश्चर्याच्या भूमिकेतूनच ‘मृत्यूनंतरचे जग’ या संकल्पनेचा जन्म झाला असावा,असे अभ्यासक मानतात. म्हणूनच मानवी समाजात मृतदेहावर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारांची उत्पत्ती झाली असावी, असा तर्क मांडला जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा