पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र असले तरी या देशाशी भारताचे तसे चांगले संबंध नाहीत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून एकमेकांवर वेगवेगळे आरोप करीत असतात. याआधी या दोन देशांचे एकमेकांशी युद्धही झालेले आहे. १९६५ सालच्या युद्धात भारताने ६ सप्टेंबर रोजी पाकिस्तानातील लाहोर या शहरावर तीन बाजूंनी हल्ला केला होता. भारतीय लष्कराच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य गोंधळून गेले होते. याच पार्श्वभूमीवर ६ ते ८ सप्टेंबर या काळात नेमके काय घडले होते? भारताने लाहोरवर का हल्ला केला होता? हे जाणून घेऊ या …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा