भारतासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोठा गाजावाजा होत असतानाच ‘एआय’चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोकेही समोर आणले आहेत. पुढील ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिता नामशेष होण्याची शक्यता २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. शक्तिशाली एआय प्रणालींमुळे निर्माण हेाणारे धोके कमी करण्यासाठी त्याच्या नियमनावर भर देण्याचे आणि सरकारी हस्तक्षेपाचे आवाहन ते करतात. डॉ. हिंटन यांनी समोर आणलेल्या ‘एआय’ धोक्यांविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा