पाऊस हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या देशातील राजा असो वा रंक प्रत्येकालाच या ऋतूचे आकर्षण आहे. भारतीय लेखक, कवी, कलाकार यांच्या कलाकृतीतून नेहमीच वर्षा ऋतूचे व त्यानिमित्ताने सृष्टीला लाभणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले जाते. पाऊस हा कधी प्रियतमेचा सखा असतो तर कधी प्रेमिकांमधील प्रेमदूत असतो. या मनमोहक पावसाने कितीही अक्राळ- विक्राळ रूप धारण केले तरी भारतीयांना त्याच्याविषयीच्या वाटणाऱ्या आसक्तीत उणेपणा आलेला नाही. भारतातील वर्षा ऋतू आशा आणि आनंदाच्या भावनांशी जोडला गेला आहे. इतर जगात कोठेही न आढळणाऱ्या पावसाच्या धारणा भारतीय भारतीय संस्कृतीत आढळतात. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्याने उन्हाच्या झळा सोसून गारवा देणाऱ्या पावसाचा डौल येथे निराळाच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा