लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी तसेच नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले. आपल्या राज्यांमध्ये जनाधार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यांतील नितीश आणि चंद्राबाबू हे भाजपबरोबर होते आणि त्यांच्यामुळे भाजपचा मानहानिकारक पराभव टळला. पक्ष फोडला जाऊनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे पुनर्बांधणी केली आणि महाराष्ट्रात यश मिळवले. तर राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी मोदीविरोधाला लक्षणीय यशाची जोड दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा