स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राजकारणात अनेक चढउतार आले. मात्र, ६ डिसेंबर १९९२ हा दिवस भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा मानला जातो. तसेच या दिवसानंतरच भारतीय राजकारणाची चौकट बदलल्याचं जाणकार म्हणतात. हा ६ डिसेंबरचा दिवस म्हणजे उत्तर प्रदेशातील बाबरी मशीद पाडण्याचा दिवस. या घटनेला आज (६ डिसेंबर २०२३) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाबरी मशिदीभोवतीचं राजकारण नेमकं काय आहे? याचे भारतीय राजकारणावर नेमके काय परिणाम झाले? याचा आढावा घेणारं हे विश्लेषण…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा