जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा जागेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वी चार राजकीय पक्ष म्हणजे जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) आणि भाजपा यांनी निवडणूक आयोगाला मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे प्रचारही करता येत नाही, असा युक्तिवाद या पक्षांनी केला आहे. बर्फवृष्टीमुळे मुघल रोडवरून जाणे अवघड असल्याचं या पक्षांचं म्हणणं आहे. मुघल रोड हा अनंतनाग आणि राजौरी यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा