काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमधील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा बळी घेतला. महाराष्ट्रात तरी एकाचवेळी उष्माघाताने एवढे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असावी. देशभरात याआधीही उष्माघातामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत. पण ज्या युरोपला आपण थंड प्रदेश समजतो, तिथेही उष्माघातामुळे काही हजार बळी गेले आहेत. ही बाब धक्कादायक आहे. गतवर्षी युरोपने असामान्य तापमानाचा सामना केला. काही देशांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये १५ हजार लोकांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक आकडेवारी जागतिक हवामान संस्थेने दि. २१ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालामधून समोर आली आहे. एखाद्या ऋतूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा