गेल्या दीड वर्षाच्या काळात भारताच्या पूर्वेकडे एकापाठोपाठ आलेल्या तीन चक्रीवादळांमुळे त्याचा स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. जवद, गुलाब आणि नुकतंच पूर्व किनारपट्टीवर आलेल्या असनी चक्रीवादळामुळे स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व्यवस्थेवर ताण पडू लागला असताना बंगालच्या उपसागरात इतकी चक्रीवादळं का निर्माण होतात? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जगभरात उठलेल्या १० अतीभयंकर चक्रीवादळांपैकी ८ चक्रीवादळं ही बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा