२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमधील मतदानाचा टक्का घसरला आहे, हे निवडणूक आयोगाने पुरविलेल्या माहितीवरून दिसून येते. २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरण्यामागे कोणती कारणे असतील, याचे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. एका बाजूला संपूर्ण देशभरात अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला आसाममधील धुबरी मतदारसंघात मात्र मतदानाचा टक्का अभूतपूर्व वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवारी (७ मे) या मतदारसंघाचे मतदान पार पडले. तिथे तब्बल ९२ टक्के मतदान झाले आहे. ही घटना निश्चितच असामान्य वाटते. एकीकडे संपूर्ण देशभरात मतदानाचा टक्का घसरलेला असताना आसाममधील धुबरी या मतदारसंघात इतके मतदान कसे झाले, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आपण आता हेच समजून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा