काहीच दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या स्थलांतरविषयक धोरणात बदल होणार असल्याची घोषणा केली. हा भारतीयांसाठी एक धक्काच होता. कारण भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरदार वर्ग नोकरीसाठी कॅनडाला जास्त प्राधान्य देतात. मात्र, आता ऑस्ट्रेलियानेही भारतीयांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांनी मंगळवारी (२७ ऑगस्ट) २०२५ साठी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या २.७ लाखांपर्यंत मर्यादित करण्याची आणि त्यासाठी राष्ट्रीय नियोजन स्तर (एनपीएल) लागू करण्याची योजना जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिसा प्रक्रिया शुल्कात १ जुलैपासून वाढ लागू झाल्यानंतर केवळ एक महिन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. याचा भारतीयांवर कसा परिणाम होईल? हे जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा