कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. याच कारणामुळे काँग्रेस-भाजपाकडून टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले जातात. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय, बजरंग दल या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. हाच मुद्दा सध्या येथे केंद्रस्थानी आहे. बजरंग दल या संघटनेवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत नाही, असे भाजपाकडून म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर बजरंग दल या संघटनेची स्थापना कधी झाली? या संघटनेचा उद्देश काय आहे? या संघटनेवर आतापर्यंत किती वेळा बंदी घालण्यात आली? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा