Bengaluru Water Crisis बंगळुरू शहरातील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची तुलना २०१५ ते २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीशी केली आहे. असे म्हटले जाते की, पाण्यासाठी आणीबाणीसारखी परिस्थिती अनुभवणारे केपटाऊन हे जगातील पहिलेच शहर होते. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील एनर्जी अँड वेटलँड रिसर्च ग्रुपचे समन्वयक डॉ. टी. व्ही. रामचंद्र यांनी नुकतंच ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना बंगळुरू आणि केपटाऊन तुलनेबद्दल विचारण्यात आले. त्यांनी सांगितले की, जर शहराने पाण्याचा गैरवापर सुरू ठेवला, तर काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीपेक्षाही वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा