Koregaon Bhima battle anniversary भीमा कोरेगाव येथे लढली गेलेली लढाई ही अनेक अर्थांनी इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. भारतीय इतिहासातील जातीवाद, ईस्ट इंडिया कंपनीची वसाहतवादी भूमिका यांसारख्या अनेक बाबी एकाच वेळी या लढाईत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा- कोरेगाव येथे असलेल्या जयस्तंभाला अनेक वेळा भेट दिली होती, तसेच १९४१ मध्ये सिन्नर येथील भाषणात महारांनी कोरेगाव येथे पेशव्यांचा पराभव केल्याचेही नमूद केले होते. इंग्रजांनीही विजयाचा दावा केला आणि याचे वर्णन एक अभिमानास्पद विजय असे केले, आजतागायत या युद्धाची परिणती कायम आहे, तरीही काही मराठाकालीन अभ्यासक पेशव्यांचे सैन्य विजयी झाले असे नमूद करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा