Bhopal Gas Tragedy: १९८४ साली भोपाळमध्ये युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन्शच्या गॅस गळतीमुळे घडलेल्या दुर्घटनेत हजारो लोकांचे मृत्यू झाले होते. तर लाखो लोकांना त्याचे गंभीर शारीरिक परिणाम भोगावे लागले. या दुर्घटनेतील पीडितांना अधिकची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेली सुधारीत याचिका (Curative Petition) सर्वोच्च न्यायालयाने दि. १४ मार्च रोजी फेटाळून लावली. या दुर्घटनेत तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता, तर पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना केंद्र सरकारवरही काही आक्षेप नोंदविले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा