भारतासह जगभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सध्या सुरू आहे. पक्ष्यांमधून पसरणारा हा विषाणूसंसर्ग आहे. यात इन्फ्लूएन्झा (एच५एन१) आणि इन्फ्लूएन्झा ए (एच७एन९) या विषाणूप्रकारांचा संसर्ग सर्वाधिक आढळून येतो. हे दोन्ही विषाणू मानवासह इतर प्राण्यांमध्ये संसर्गास कारणीभूत ठरल्याचे याआधी अनेक वेळा समोर आले आहे. महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे या साथीच्या काळात अंडी, चिकनसह इतर पदार्थ खावेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रात साथ कुठे?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा