क्रांतिकारी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या १२४ व्या पुण्यतिथीनिमित्त झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी रविवारी (९ जून) त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे स्मरण करताना मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आदरणीय बिरसा मुंडाजींना विनम्र अभिवादन! आमचे सरकार तुम्ही दाखविलेल्या मार्गावर चालत आहे. आदिवासी, मूलनिवासी आणि सामान्य लोकांच्या राहणीमानामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.” आजही आदिवासी समाजामध्ये बिरसा मुंडा यांना इतके मानाचे स्थान का दिले जाते? त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व नेमके काय आहे, ते जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा